शेतीला आधुनिक गती देण्यासाठी पाण्याची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची असते, परंतु ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आणि बोरवेल असतील अशा गरजू शेतकऱ्यांना शासनातर्फे मोफत पाईपलाईन अनुदान योजनेचा लाभ सुरू केला आहेत.
PVC pipe anudan yojana 2025 : शेतकऱ्यांना या पद्धतीमध्ये अनुदान भेटणार ?
पाईपलाईन करण्यासाठी गरजू शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप अनुदान भेटणार आहेत , शेतकऱ्यांना किती अनुदान भेटणार आणि अर्ज कसा करायचा आपण या लेखांकनामध्ये पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत.
शेतकऱ्यांना( पैसै )अनुदान किती मिळणारं.
शेतकऱ्यांना शासनातर्फे वेगवेगळ्या प्रमाणे पाईप नुसार अनुदान भेटतात?
पाईपचे प्रकार तसेच त्यांची रक्कम
- PVC पाईप – प्रति पाईप 35₹
- HDPE पाईप – प्रति पाईप 50₹
- HDPE विनायक पाईप – प्रति पाईप 20₹
.आपल्याला जे आवश्यक पाईप नुसार अर्ज भरा.
शेतकऱ्यांना वरील दिलेली पाईप नुसार आणि रकमेप्रमाणे 428 मीटर पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान भेटेल. लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा आपण पुढे बघणार आहोत.
कोणता शेतकरी अर्ज करू शकतो ?
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी काही अटी असतात.
अर्ज करणार शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा शासनाने दिलेली अटी पाळावेत शेतकऱ्याच्या नावावर शेत जमीन असावी.
ऑनलाइन अर्ज या पद्धतीने करा?
- ऑनलाइन करण्याची वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/ ह्या महाडीबीटी पोर्टलवर जा.
- नवीन नोंदणी करू शकता किंवा वेबसाईटवर लॉगिन करू शकता.
- ‘Free pipeline subsidy’ येथे क्लिक करा.
- दिलेले कागदपत्रे पूर्ण भरा आणि सबमिट करा.
- शेवटला अर्ज करा आणि पावती प्राप्त करा.
या योजनेमध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे?
खालील दिलेल्या प्रमाणे या कागदपत्राची आवश्यकता असू शकते.
- प्रथम शेतकऱ्याचा ओळखपत लागणार त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड हे दोन्ही डॉक्युमेंट लागणार आहे.
- शेतकऱ्याचा जमिनीचा सातबारा व 8अ उतारा देखील आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लागणार आहेत.
- ग्रामपंचायत मधील रहिवाशी प्रमाणपत्र लागणार आहेत.
- अधिक चौकशी साठी तुम्ही कृषी अधिकारी पर्यंत जाऊन करू शकता.
ह्या अटी व सूचना लक्षात ठेवा.
- शेतकऱ्यांनी खरी व शासनाने दिलेले प्रमाणे परिपूर्ण माहिती भरावीत .
- प्रत्येकी शेतकऱ्याला एकदाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत.
- पाईपलाईन सरकार मान्य दुकानातून घेण्यास परवानगी शासनाने दिली आहेत.
- अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहेत.
निष्कर्ष: शेतकऱ्यांना या योजनेचा आवश्यक लाभ मिळावा आणि शेतीमालाला पाण्याचा योग्य वापर व्हावा व गरजू शेतकऱ्यांना आधुनिक शेती प्रलंबित व्हावी यासाठी शासनाने ही योजना शेतकऱ्यांसाठी आणली आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दिलेल्या माहितीप्रमाणे.