Farmer Id Card: सरकारने घेतला मोठा निर्णय जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर विविध सरकारी योजना चा लाभ मिळणार नाही

Farmer Id Card: राज्य सरकारने शेतकरी योजना विषयी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जर शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र नसेल तर सरकार कोण मिळणारा विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आला आहे.

जर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढेल नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या नाहीतर पुढील तीन दिवसांच्या नंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही. तर सरकारने काय निर्णय घेतला आहे सविस्तरपणे आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.

Farmer Id Card: शेतकरी ओळखपत्र याविषयी शासकीय निर्णय निघाला आहे

राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना आशा विविध सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर 15 एप्रिल पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Farmer ID) काढणे आवश्यकता आहे.

जर शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढलं नाही  तर वर्षाला 12000 रुपये मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल.

Farmer Id Card: आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी  शेतकरी ओळखपत्र काढले आहे?

राज्यामध्ये सध्याला 1.71 कोटी शेतकरी असून त्यापैकी एक कोटी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र यासाठी अर्ज केला आहे. तर यामध्ये 70 लाख शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना चा फटका बसणार आहे. म्हणजे 70 लाख शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर यामध्ये 41 टक्के नोंदणी करण्यापासून वंचित आहे.

शेतकरी ओळखपत्र हा उपक्रम केंद्र सरकारने हा “अ‍ॅग्रीस्टॅक” त्यांच्यामार्फत राबवल्या जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांची जमीन अभिलेख आणि पिकाची माहिती एकाच ठिकाणी जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी यामध्ये मिळणार आहे. शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील याची मदत होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारची ही योजना राज्यामध्ये राबविण्यत येत आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा आधार क्रमांक या डेटा शी जोडला जाणार आहे.

Farmer ID: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध सरकारी योजना वरती पाणी

केंद्र सरकारने राज्य सरकार यांनी राज्यामध्ये शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आला आहे. तर हे ओळखपत्र काढण्यामध्ये शेतकऱ्यांची दिरंगाई होत असल्याच्या समोर येत आहे. अनेक तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित आहे. कृषी विभागातील विविध सरकारी योजना साठी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक असणार आहे. जर शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढले नाही तर विविध सरकारी योजना चा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही.

जसे की पी एम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना अशा अनेक विविध योजना पासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर आणखीही आपला शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी काढेल नसेल तर लवकरात लवकर आपल्या शेतकरी ओळखपत्र काढून घ्या आणि विविध सरकारी योजना च्या मिळणारा लाभ चालू ठेवा. अन्यथा सरकारी योजना चा लाभ मिळणार नाही. असे आव्हान देखील सरकारकडून वारंवार केले जात आहे.

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत तारीख देण्यात आली होती. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी याची ओळखपत्र काढले. त्यामुळे सरकारने आणखी पंधरा एप्रिल पर्यंत ओळखपत्र काढण्याची तारीख दिलेली आहे. या तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. अन्यथा विविध सरकारी योजना चा लाभ मिळणार नाही.

Leave a Comment