Pik Vima Majur 2025 : शेतकऱ्यांसाठी अत्यंत पिक विमा संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे की 2160 कोटीचा रुपयांचा जो काही पिक विमा आहे या भागातील शेतकऱ्यांना जमा होणार आहे. राज्य सरकारकडून अशी माहिती आली आहे. की 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होण्याची शक्यता दाट आहे. बघा पिक विमा संदर्भातील सविस्तर बातमी काय आहे.
Pik Vima Majur 2025 : शेतकरी पीक विमा !
राज्यातील शेतकरी खरीप 2024 मधील पीक विम्याची वाट बघत आहे. आता राज्य सरकारने 22 जिल्ह्यामधील जवळपास पहिल्या हप्त्यामध्ये 1960 कोटी रुपयाची, भरपाई तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान याकडे लक्ष दिले आहेत. परिस्थितीनुसार यामध्ये नुकसान भरपाईचा यामध्ये समावेश आहेत.
राज्यसंस्थांनी विमा कंपनीकडे सहाशे कोटी रुपयांची तरतूद देण्याची राज्य शासनाने विमा (AIC) कंपनीकडे 700 कोटी रुपयांची तरतूद, पाहिला हप्ता दोन दिवसाच्या आत देण्याची संभावना आहेत. (AIC) Agriculture Insurance Company of India Limited कंपनीकडे विमा हप्ता पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या hy खात्यावर पैसे जमा होईल असे कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
Pik Vima Majur 2025 : पीक विमा संदर्भातील सविस्तर माहिती ?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण शेतकरी 54 लाख 43 हजार आहे.या शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा पिक विमा मंजूर झाला आहेत.
(AIC) राज्य शासनाने पहिल्या हप्त्याची पीक विम्याची रक्कम कंपनीकडे दिल्यानंतर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल. राज्य सरकार दोन दिवसाच्या आत पीक विमा कंपनीकडे कोटीवधीची रक्कम देण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : https://swaramh21.com/farmer-boarwell-anudan-yojana-2025/
राज्य सरकारने दोन दिवसाच्या आत विमा कंपनीकडे रक्कम जमा केल्यानंतर, पीक कापणी प्रयोगाच्या काढणी पश्चात नुकसान भरपाई च्या आधारे पिक विमा चा पुडचा हप्ता जमा होणार आहेत.
Pik Vima Majur 2025 : यामध्ये समोर दिलेल्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे काय आहे जाणून घ्या?
यामध्ये सर्वात पहिले भगितले तर अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये परभणी, अकोला, भंडारा, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), जालना, बीड, हिंगोली, नागपूर, यवतमाळ, धाराशिव(उस्मानाबाद), धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, बुलढाणा, अमरावती, वाशिम, वर्धा, आणि गडचिरोली या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची माहीती समोर आली आहेत.
या काही वरील दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 145 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहेत. काही भागांमध्ये 96 कोटी रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली आहेत. आता उर्वरित राहिलेल्या भागांमध्ये 705 कोटीची दिवसांपूर्वी मंजू करण्यात आली आहेत. आणि काही शेतकऱ्यांना दोन्ही बाबी पैकी एकच बाबी मधील पिक विमा मंजूर करण्यात आला आहे.
निष्कर्ष : महाराष्ट्र राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये पिक विमा संदर्भ चर्चा होत आहेतच , त्यामध्ये आताच या काही वरीलपैकी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पिक विमा लवकरात लवकर भेटणार आहे असं कृषी आयुक्तांनी व्यक्त केले आहे